
Press Note
Ahilyanagar(Ahmednagar)
Rahuri
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मेळावा पार पडला. यानिमित्तानं उपस्थित शेतकरी बांधवांशी शेतीविषयक विविध मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून, आगामी काळात शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेशी सांगड घालावी लागणार आहे. यासाठी आम्ही अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे.
या भागातील शेतकऱ्यांची एक महत्त्वाची मागणी असलेल्या राहुरी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिलं. आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, निर्भयपणे काळ्या आईची सेवा करा. हे सरकार तुमच्या पाठीशी सदैव उभं आहे, असा विश्वास दिला.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015